[5/7/2018 9:23 pm] deoredaga71: घाबरलेले
पृथ्वीवर अनेक प्राणी आहेत पण सर्वच प्राणी घाबरलेल्या स्थितीत असतात कुणाला तरी कुणाची भीती वाटतेच लहान किटकांना भीती असते मोठ्या किटकांची पाल अनेक प्रकारचे किटक फस्त करते पालीलाही भीती असते सापाची सापाला भीती असते मुंगूस तसेच माणसाची अनेक पक्ष्यांना भीती असते प्राण्यांची त्यामुळे बिनधास्त कुणीच जगत नाही वाघ जरी असला तरी त्यालाही भीती असते बंदूकीच्या गोळीची जंगलात सगळेच प्राणी भीतीखाली वावरत असतात माणूस जरी सर्वश्रेष्ठ असला तरी त्याला अनेक प्रकारची भीती असते त्याला भीती असते अनेक प्राण्यांची उदा.साप कुत्रा वाघ बैल डास माश्या अशा अनेकांपासून त्याला धोका आहे त्यामुळे त्यांच्यापासून तो दूर राहतो आता तर माणसाला माणसांची भीती वाटायला लागली एक माणूस दुसर्या माणसाच्या जीवावर उठला आहे कोण कधी फसवणूक करील ते काहीच सांगता येणार नाही सटकलेल्या माणसांची माणसाला कायम भीती असते काहीवेळा माणसाला स्वत:चीच भीती वाटते कारण स्वत:च्या भावनांवर नियंत्रण नसल्यामुळे स्वट:च्या हातुन काहीही होऊ शकते म्हणून माणूस स्वत:लाच घाबरतो ज्यावेळी माणूस घाबरतो तेव्हा मनातील शांतता नाहीशी होते घाबरणे ही गोष्ट म्हणजे माचिसची काडी समजा ती एकदा पेटली की मग नाश करत चालते त्याचप्रमाणे घाबरणे मनात घुसले की प्रथम मनाच्या शांतता ते नष्ट करते बुध्दी योग्य निर्णय घेऊ शकत नाही शरीर थरथर कापायला लागते कोणतीही गोष्ट मनासारखी होत नाही कारण मनच थार्यावर नसते घाबरलेल्या मनस्थितीत बोलण्यावर नियंत्रण नसते आपले व परके कोण हा विचार करू शकत नाही .घरातही कुणी वडिलांना घाबरतात कुणी आईला घाबरतात कुणी मुलांना घाबरतात कुणी नवर्याला घाबरतात कुणी बायकोला घाबरतात कुणी बाॅसला घाबरतात कुणी वेळेला घाबरतात कुणी अंधाराला घाबरतात कुणी यशाला घाबरतात तर कुणी अपयशाला घाबरतात कुणी आगीला घाबरतात कुणी पाण्याला घाबरतात कुणी आजार आला म्हणून घाबरतात कुणी आजार येईल म्हणून घाबरतात कुणी निवडणूकीला घाबरतात कुणी खुर्ची जाईल म्हणून घाबरतात .कुणी मरणाला घाबरतात तर कुणी जगण्याला घाबरतात काही सत्याला घाबरतात काही असत्याला घाबरतात काही खोटे बोलायला घाबरतात तर काही खरे बोलायला घाबरतात. काही वजन कमी असल्यामुळे घाबरतात तर काही वजन जास्त झाल्याने घाबरतात काही मुलांचे लग्न होत नाही म्हणून घाबरतात तर काही मुलांचे लग्नामुळे जी परिस्थिती निर्माण झाली त्याला तोंड द्यायला घाबरतात .मी कशालाच घाबरत नाही असा माणूस मिळणे फार दुर्मिळ आहे. कशालाच न घाबरणे ही स्थिती येणे फार अवघड गोष्ट आहे व जेव्हा येईल तेव्हा तो माणूस चालता बोलता मोक्षच समजावा .जय श्रीकष्ण.
प्रा. दगाजी देवरे
[26/05 11:40 am] deoredaga71: घाबरलेले
पृथ्वीवर अनेक प्राणी आहेत पण सर्वच प्राणी घाबरलेल्या स्थितीत असतात कुणाला तरी कुणाची भीती वाटतेच लहान किटकांना भीती असते मोठ्या किटकांची पाल अनेक प्रकारचे किटक फस्त करते पालीलाही भीती असते सापाची सापाला भीती असते मुंगूस तसेच माणसाची अनेक पक्ष्यांना भीती असते प्राण्यांची त्यामुळे बिनधास्त कुणीच जगत नाही वाघ जरी असला तरी त्यालाही भीती असते बंदूकीच्या गोळीची जंगलात सगळेच प्राणी भीतीखाली वावरत असतात माणूस जरी सर्वश्रेष्ठ असला तरी त्याला अनेक प्रकारची भीती असते त्याला भीती असते अनेक प्राण्यांची उदा.साप कुत्रा वाघ बैल डास माश्या अशा अनेकांपासून त्याला धोका आहे त्यामुळे त्यांच्यापासून तो दूर राहतो आता तर माणसाला माणसांची भीती वाटायला लागली एक माणूस दुसर्या माणसाच्या जीवावर उठला आहे कोण कधी फसवणूक करील ते काहीच सांगता येणार नाही सटकलेल्या माणसांची माणसाला कायम भीती असते काहीवेळा माणसाला स्वत:चीच भीती वाटते कारण स्वत:च्या भावनांवर नियंत्रण नसल्यामुळे स्वट:च्या हातुन काहीही होऊ शकते म्हणून माणूस स्वत:लाच घाबरतो ज्यावेळी माणूस घाबरतो तेव्हा मनातील शांतता नाहीशी होते घाबरणे ही गोष्ट म्हणजे माचिसची काडी समजा ती एकदा पेटली की मग नाश करत चालते त्याचप्रमाणे घाबरणे मनात घुसले की प्रथम मनाच्या शांतता ते नष्ट करते बुध्दी योग्य निर्णय घेऊ शकत नाही शरीर थरथर कापायला लागते कोणतीही गोष्ट मनासारखी होत नाही कारण मनच थार्यावर नसते घाबरलेल्या मनस्थितीत बोलण्यावर नियंत्रण नसते आपले व परके कोण हा विचार करू शकत नाही .घरातही कुणी वडिलांना घाबरतात कुणी आईला घाबरतात कुणी मुलांना घाबरतात कुणी नवर्याला घाबरतात कुणी बायकोला घाबरतात कुणी बाॅसला घाबरतात कुणी वेळेला घाबरतात कुणी अंधाराला घाबरतात कुणी यशाला घाबरतात तर कुणी अपयशाला घाबरतात कुणी आगीला घाबरतात कुणी पाण्याला घाबरतात कुणी आजार आला म्हणून घाबरतात कुणी आजार येईल म्हणून घाबरतात कुणी निवडणूकीला घाबरतात कुणी खुर्ची जाईल म्हणून घाबरतात .कुणी मरणाला घाबरतात तर कुणी जगण्याला घाबरतात काही सत्याला घाबरतात काही असत्याला घाबरतात काही खोटे बोलायला घाबरतात तर काही खरे बोलायला घाबरतात. काही वजन कमी असल्यामुळे घाबरतात तर काही वजन जास्त झाल्याने घाबरतात काही मुलांचे लग्न होत नाही म्हणून घाबरतात तर काही मुलांचे लग्नामुळे जी परिस्थिती निर्माण झाली त्याला तोंड द्यायला घाबरतात .मी कशालाच घाबरत नाही असा माणूस मिळणे फार दुर्मिळ आहे. कशालाच न घाबरणे ही स्थिती येणे फार अवघड गोष्ट आहे व जेव्हा येईल तेव्हा तो माणूस चालता बोलता मोक्षच समजावा .जय श्रीकष्ण.
प्रा. दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment