देवच कळला असता तर
समाजात जर बघितले तर असे दिसून येईल की देवाची विभागणी माणसाने करून टाकली व दुसर्याचा देव म्हणजे आपला कुणीच नाही असे समजतात मुस्लिम लोकांचा अल्ला म्हणजे फक्त त्यांचा देव .आपला त्याच्याशी काहीही सबंध नाही असे मानतात .त्यांची मस्जिद म्हणजे इतर धर्मियांनी जावू नये.हिंदूचा देव म्हणजे राम ,कृष्ण तसेच अनेक देवी देवता मग मुस्लिम लोकांनी मंदिरात जावूच नये असे का वाटते .देव हा एकच आहे त्याला विविध नावं आहेत मग नावावरून तो वेगवेगळा होत नाही .तो एकचं आहे व तो कुणाचं भलं करत नाही की कुणाचं नुकसान करत नाही .माणसाला आपआपल्या कर्माने फळ मिळत असते त्यात तो हस्तक्षेप करत नाही तसे नसते तर मग रावणालाामारण्यासाठी रामाला जन्म घेण्याची काहीही गरज नव्हती त्याचे हार्ट बंद करायला त्यिला किती वेळ लागला असता पण तो तसे करू शकत नाही कारण त्याच्या कर्माचे फळ जे मि
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment