Skip to main content

देव कळला असता तर

देवच कळला  असता तर
समाजात जर बघितले तर असे दिसून येईल की देवाची विभागणी माणसाने करून टाकली व दुसर्‍याचा देव म्हणजे आपला कुणीच नाही असे समजतात मुस्लिम लोकांचा अल्ला म्हणजे फक्त त्यांचा देव .आपला त्याच्याशी काहीही सबंध नाही असे मानतात .त्यांची मस्जिद म्हणजे इतर धर्मियांनी जावू नये.हिंदूचा देव म्हणजे राम ,कृष्ण तसेच अनेक देवी देवता मग मुस्लिम लोकांनी मंदिरात जावूच नये असे का वाटते .देव हा एकच आहे त्याला विविध नावं आहेत मग नावावरून तो वेगवेगळा होत नाही .तो एकचं आहे व तो कुणाचं भलं करत नाही की कुणाचं नुकसान करत नाही .माणसाला आपआपल्या कर्माने फळ मिळत असते त्यात तो हस्तक्षेप करत नाही तसे नसते तर मग रावणालाामारण्यासाठी रामाला जन्म घेण्याची काहीही गरज नव्हती त्याचे हार्ट बंद करायला त्यिला किती वेळ लागला असता पण तो तसे करू शकत नाही कारण त्याच्या कर्माचे फळ जे मि

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...