काळजी घ्या कुणीतरी असावे जवळचे काळजी घ्या म्हणणारे। माणसे तर खूप आहेत फक्त नसावे संख्या सांगणारे।। कधीतरी मायेचा हात असावा आपल्या दु:खाच्या वेळी। सुखात तर असतात सर...
माणूस एक कटपुतली माणसा माणसा का करतोस गर्व तुझ्या हातात बरेच नाही काही। वाट पाहणे हेच तर असते बघणे असचं आहे माणसा सर्वकाही।। कारण माणूस आहे एक कटपुतली जन्म नाही अन नाही ...
मुंबईकर पावसाने दिला तडाखा मुंबईला। संकटाचा सामना मुंबईकरांनी धीराने केला।। मराठी गुजराती भैया मुस्लिम झाले होते एकत्।र धावत होते मदतीला एकसारखे मात्र।। जात धर्म ...
पूर्वीचे बाबा व आताचे पुर्वी गुरूकूल पध्दती होती म्हणून पालक विश्वासाने आपल्या पाल्यांना त्या आश्रमात पाठवायचे .अनेक वर्ष शिकून मुले घरी यायचे व पुढील मार्ग गुरूं...
देव हरवला देव हरवला देव हरवला। असा कसा दिसेनासा झाला।। फिरलो मी मंदिर मशिदीत। पण शोध घेऊनही नाही सापडत।। तिर्थस्थानी शोधले मी त्याला। तेथेही नाही गवसला मला।। मग बाबा ...
बदल आणि मी बदल हा तर निसर्गाचा नियम आहे. सतत प्रत्येक गोष्ट बदलत असते .आज जे आहे ते उद्या कदाचित नसणार व हे बदल बर्याच वेळेला खूप वेगाने होतात तर काही संथ गतीने होतात.आपण जन...
गणराया गणराया करा गजर गणराया गणराया वंदन करा त्याच्या पाया देईल तुम्हाला भरपूर माया मागा त्याच्याकडे निरोगी काया। बुध्दिचा आहे तो खरा दाता कोणती शंका घेऊ नका आता धाव...
गणपती बाप्पा गणपती आले गणपती आले सर्वांची सुरू झाली धावपळ। कुणी जातो गावाला तर कुणी राहतो घरी एकूणच सर्वजण करता आहेत पळापळ।। गणपती म्हणजे बुध्दिची देवता म्हणून चांगल...
गणपती दोन दिवसावर गणपती येणार आहेत त्यामुळे सर्वजण आनंदात आहेत .काही गावाकडे जायला निघालेत तर काही मुंबई तसेच पुणे येथे जाण्याचा विचार करता आहेत. देव हा सर्वकडे सारखाच ...
पोळा आला रे आला बैलांचा सण पोळा। आज पुरणपोळ्यां करायला वळा।। वर्षभर न थकता बैल करतो काम। अन मालक कमवतो वर्षभर दाम।। कधी खातो कोरडा चारा तर कधी ओला। कधी खातो मार बिचारा बै...
गणित शिक्षक गणिताचे शिक्षक समजतात स्वताला भारी। कारण शिकवतांना करतात चांगली तयारी।। बेरीज वजाबाकी गुणाकार अन कंसाकडे द्यावे लागते लक्ष। हे सर्व करताना असावे लागते ...
शिक्षण व नोकरी शिकत असताना आपल्याला वाटते की शिक्षण झाल्यावर नोकरी मिळाली पाहिजे पण सर्वांच्या बाबतीत असे होत नाही .काही बरेच शिकलेले आहेत पण नोकरी लागत नसल्याने दुसर...
शांतताभंग प्रत्येक माणसाच्या जीवनात हा शांतताभंग येत असतोच .घरातील शांतता निघून जाते व मनातील ही.अशा काही घटना घडतात की कुणीतरी आपली मनशांती हिरावून नेतो त्याला कारण ...