निकाल निकाल येतो जस जसा जवळ तस तसा जाता जात नाही वेळ ह्रदयाची वाढत जाते धडधड कुठे लक्ष लागत नाही धड असतो मेहनतीवर भरवसा दाखविल योग्य फळ तो आरसा काहीवेळा विश्वासावर फिरत...
अभिनंदन छान छान मार्कस मिळवून उंच केली आईबाबांची मान खरी मेहनत फळाला आली म्हणून वाटतो तुमचा अभिमान रात्रंदिवस अभ्यांस करून दिले होते झोकून अभ्यांसाला आज सांगत राहती...
माझा देव माझ्या बरोबर(आई) जी माझ्या साठी आहे देव ती आज आहे माझ्या बरोबर मनाला वाटत आहे शांती कारण देह व मन आहे एकाच जागेवर झटली ती जीवनभर आमच्यासाठी स्वत:च्या सुखाचा विचार ...
वास्तव बोलायला आहेत बरेच मित्र पण एखादाच असतो खरा मित्र असतात बर्याच पदव्या अनेकां जवळ पण काॅमन सेन्स नसतो मनाजवळ घर पाहिजे असते भलेमोठे पण घरात असतात दोन तीन डोके श...
प्रवास करत असतो प्रत्येक जण प्रवास येतात त्याला विविध अनुभव अनुभवातून माणूस जातो शिकत शिकता शिकता फुलत जाते त्याचे वैभव कुणी करतो प्रवास पायी तर कुणी करतो सायकलने कुण...
शिक्षण व नोकरी शिकत असताना आपल्याला वाटते की शिक्षण झाल्यावर नोकरी मिळाली पाहिजे पण सर्वांच्या बाबतीत असे होत नाही .काही बरेच शिकलेले आहेत पण नोकरी लागत नसल्याने दुसर...
शांतताभंग प्रत्येक माणसाच्या जीवनात हा शांतताभंग येत असतोच .घरातील शांतता निघून जाते व मनातील ही.अशा काही घटना घडतात की कुणीतरी आपली मनशांती हिरावून नेतो त्याला कारण ...
अतिरेक कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा घातकचं असतो .पाऊस जास्त झाला तर तो नकोसा वाटतो.खाणं जास्त झालं तर अजिर्ण होते.घरात कायम आपल्या माणसांबरोबर राहिले कामधंदा न करता तर ...
शब्द काही शब्दाने माणसे जोडली जातात। तर एका शब्दाने माणसे तोडली जातात।। तलवार पेक्षाही शब्द असतात भयंकर। दिसत नसूनही असते त्यांना चांगली धार।। शब्दाने माणसे खळखळून ...
तुला माहीत नाही मी कोण आहे बर्याच वेळा वरील वाक्य अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळते काही भांडण झाले की लगेच तुला माहीत नाही मी कोण आहे असे बोलून मोकळे होतात कारण जो म्हणतो ...
पिंजरा झाला खाली उडाला पक्षी पिंजर्यातून झाला खाली पिंजरा आला होता पिंजर्यात फिरत होत्या त्याच्या जगात नजरा मानत होता पिंजरा म्हणजेच मी आहे धावत होता पिंजर्या...
तुझी आठवण येते आठवण तुझी कसं सांगू तुला माझाच मी नसतो असं कायम होतं मला जेवतांना ताट स्वच्छ ठेवून तुझी आठवण देऊन जाते त्यातील पदार्थ बघून तु त्याच्यांत दिसायला लागते प...
शेतकरी व नोकरी नसलेल्या मुलांचे रखडलेले लग्न प्रत्येक गावात शेतकरी मुलांच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे कारण मुली त्यांना द्यायला कुणी तयार नाही प्रत्येक मुली...
कभी ना मिले दुबारा आता है कभी ऐसा दु:ख दुरवर नही दिखता सुख तब लगता है ऐसा दु:ख ना मिले दुबारा कोई आदमी मिलता है राहपर गम दे जाता है जिंदगीभर तब लगता है ऐसा आदमी ना मिले दुबारा क...
पाऊसाचा लपंडाव नको खेळू रे लपंडाव पाऊसा तुझी वाट पाहून थकले रे आता डोळे लागले आहेत तुझ्या येण्याकडे का वागतोस रे तु असा अनंता शेतकरी झाले कासाविस गुराढोरांना नाही चारा...
प्रवेश जिकडे तिकडे चालली आहे धावपळ प्रवेशासाठी करता आहेत पळापळ दाखले गोळा करत आहेत प्रत्येक जण नाही आहे त्यांचे भानावर मन चांगले काॅलेज मिळण्यासाठी करत आहेत धडपड पण म...
स्वत:ला जिंकणे अवघड प्रत्येक माणूस दुसर्यावर हूकूमत गाजवतो व आपणच कसे श्रेष्ठ आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो दुसर्याने असे वागले पाहिजे तसे वागले पाहिजे पण स्व...