श्वास जो आला की म्हणतात माणूस जन्माला आला व गेला श्वास तर म्हणतात की माणूस गेला .दोन श्वासमधील अंतर म्हणजे जीवन. जीवनात जे काही आहे ते नसतील तर आपण जीवंत राहू शकतो काही दिव...
दिवाळी गेले दिवाळीचे दिवस आता उरल्या फक्त आठवणी एकमेकांकडे कुणी जात नाही अहंकार भरला आहे मनी सगळ्यांचे तोंड दाही दिशेला स्वत:ला समजतात श्रेष्ठ रागाला केले सगळ्यांनी ...
पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...
विवेक म्हणजे भावनाशून्य नव्हे असे म्हणतात की माणसाजवळ विवेक पाहिजे पण ती साधी गोष्ट नाही की एखाद्या दुकानात जाऊन विकत आणायची त्यासाठी मोठमोठ्या लोकांनी जीवन पणाला ला...
कमीतकमी एक कुणीतरी हवं गांधीजी म्हणायचे माझ्याबरोबर एक कुणीतरी विश्वासाचा माणूस हवा मग मी वाट्टेल तेथे जायला तयार आहे व काहीही करू शकतो म्हणजेच माणसाला कुणीतरी हक्का...
अपेक्षा आंधळा म्हणतो एक तरी डोळा हवा होता मला मुका असलो तरी चालले असते सृष्टी मिळाली असती बघायला मुका म्हणतो बहिरा झालेले चालले असते पण गोड शब्दाने दुनिया जिंकायला झ...
मातीचे पुतळे आपण बघतो चौकाचौकात प्रत्येक शहरात मातीचे पुतळे दिसतात काही थोर व्यक्तींचे असतात ज्यांना बघून आपल्याला प्रेरणा मिळते काहीवेळा गणपती उत्सवात अनेक माती...
प्रेम पडावे स्वत:च्याच प्रेमात एकदा कधीतरी जीवनात ओळखून घ्यावे स्वत:ला आणि पुन्हा राहू नये भ्रमात करावा स्वत:शीच संवाद मन सारे मोकळे करून हलके वाटेल स्वत:लाच अश्रूही य...
बाळाचे मनोगत आई मी आहे तुझा पोटचा गोळा कधी नको करू मला तुझ्यापासून वेगळा धावीन मी तुझ्यामागे पदर धरून दुडदुडा नको करू पदर दूर नाहीतर होईल मी वेडा तु बनवलेले अन्न असते फा...
यज्ञ यज्ञ म्हणजे आपल्याला आठवते तो कुंड आणि कुंडामध्ये विविध वनस्पती तूप मंत्रपठण व तेथून निघणारा धूर असे काही चित्र दिसते पण मला ते असे काही अभिप्रेत नाही .सरळ साध्या भ...
आता कितीसा उरला वेळ आता किती उरला वेळ चांगल्या गोष्टी करण्यासाठी बालपणी नव्हते काही कळतं तरूणपणी भटकत होतो पोटापाण्याठी झोप काढता काढता गेले निघून बरेच दिवस भरला होत...
मी आणि माझी कविता झाली होती तिच्याशी बालपणी ओळख मोराची कविता ऐकताना नंतर पावसाची कविता करायची ओलेचिंब तेव्हा छान वाटले तिच्याशी नाते जोडताना मग हळूहळू प्रेमाची कवित...