Skip to main content

Posts

Showing posts from September, 2017

मावशी

मावशी काही चूकलं का आमचं तू होतीस आमचा आधार तू गेल्याने झालोत आम्ही निराधार हसतमुख चेहरा येतो डोळ्यासमोर सांग ना काही चुकलं का आमचं तुझ्या शब्दाने यायची जगण्याला प्रे...

परिवार

परिवार असावा प्रत्येकाला छान परिवार। हसत खेळत जावा प्रत्येक वार।। परिवारात असावा एकमेकांबद्दल विश्वास। सर्वाभोवती असावा प्रेमाचा सहवास।। परिवारात नको माणसांची फ...

सच्चा मित्र

सच्चा मित्र आज सच्चा मित्र आहे मिळणे अवघड जो घालील आपले अपराध पोटात। धावून येईल  कायम मदतीला नाही येऊ देणार ही गोष्ट ओठात।। मन मोकळे  करता  येईल त्याच्याजवळ वाटेल जगाय...

आयुष्यातला सिग्नल

आयुष्यातला सिग्नल जेव्हा सिग्नल हिरवा पडतो तेव्हा गाड्या लोक चालू करतात व तो पार करतात पण जेव्हा काही एक दोन सेकंदात तो लाल होणार असतो तेव्हा लोकांची तो पार करण्याची कि...

नतमस्तक

नतमस्तक कुणाही पुढे न व्हावे नतमस्तक। असावा तो सद् गुणांचा लायक।। नतमस्तक न व्हावे लाचारीने। असावा तो आदर्श आचाराने।। नतमस्तक संतापुढे व्हावे। अविचारीं पासून दूरच ...

चिरंतन झोप ही देणगी

चिरंतन झोप झोप तर माणसाला मिळालेली अनमोल भेट आहे .थकून भागून आल्यावर जी येते ती झोप .झोपेमुळे माणूस ताजातवाना होतो व परत कामाला लागतो .झोप अपूर्ण झाली तर  कामाकडे लक्ष लाग...

घर

घर घर म्हणजे नुसते विटा मातीच्या भिंती नसतात तेथे आपल्या जीवनाचे प्रेमळ माणसे असतात घर म्हणजे नुसता राहण्यासाठी निवारा नसतो स्वप्न  पूर्ण करण्यासाठी तेथे असणार्‍य...

झोप उडते

झोप उडते आपली आवडती व्यक्ती भेटली की उडते झोप। गगनात मावत नाही आनंद उतरतो सर्व ताप।। जवळची व्यक्ती जेव्हा करते आपला विश्वासघात। तेव्हा उडते आपली झोप अन् होतो मनावर आघ...

सावधानता

एक सावधानता बाळगावी जीवनात सावध राहिलेले फार बरे असते .आपले मित्रमंडळी असतात तेव्हा आपल्याला सुरक्षित वाटते .प्रत्येक गोष्ट त्यांच्याशी share करतो व आपल्या मनातील दडपण कम...

जळमटं

जळमटं साफ नाही केले घर तर लागतात जळमटं घराला चालू केला असता  पंखा लागतात इकडे तिकडे उडायला जळमटं होतात कपाटात कधी दिसतात छतावर ट्यूबलाईटलाही झाकोळून टाकतात म्हणून सा...

तुला काय वाटतं

तुला काय वाटतं अपेक्षा करतो प्रत्येकजण दुसर्‍या जवळ काहीतरी पण कधी नाही विचारत तुलाही वाटतं असेल काहीतरी आपले मन सर्वांनी जपावे दुसर्‍याचा कुणी नाही करत विचार झाले स...

तुझं अन् माझं

तुझं माझं तुझंच चुकलं माझं नाही मी कायम असतो बरोबर तुलाच काही समजतं नाही नको येऊ माझ्या समोर मी केली होती मदत तुला तू केली ते आठवत नाही तू बोलला होता कठोर शब्द मी ही बोललो ...

खड्ड्यांंच शहर अंबरनाथ

अंबरनाथ खड्ड्यांच शहर जरा बघा जाऊन अंबरनाथला खड्ड्यांचा रस्ता म्हणजे काय असतो। जिकडे तिकडे खड्डेच खड्डे जीव मुठीत धरून माणूस चालत असतो।। चालतात रिक्षा बोटीसारख्या ...

काही चूकलं का आमचं

मावशी काही चूकलं का आमचं तू होतीस आमचा आधार तू गेल्याने झालोत आम्ही निराधार हसतमुख चेहरा येतो डोळ्यासमोर सांग ना काही चुकलं का आमचं तुझ्या शब्दाने यायची जगण्याला प्रे...

पाऊस

पाऊस थांब रे थांब रे पाऊसा पैसा झाला खोटा। काय होतं तुला पाऊस आला मोठा।। माहीत नसतो तुला का रे सोमवार अन् रविवार । कधीही वाटेल तेव्हा बरसतोस असे कसे रे तुझे विचार।। येतो ...

विसरलो नाही

नाही विसरलो विसरलो नाही मी कुणावर केलेले असतील  मी उपकार। विसरलो मात्र मी माझ्यावर कुणी केलेले असतील उपकार।। विसरलो नाही मी आईबाबांनी केलेले माझ्यावर  चांगले संस्क...

सकाळ संध्याकाळ

सकाळ व संध्याकाळ रोजचीच असते सकाळ संध्याकाळ नाही खंड त्यात पडला कधी सकाळ चांगली तर कधी महत्व येते संध्याकाळला सकाळी भरतो उत्साह दिवसभर येतो कामाला जशी जशी येते संध्या...

मीपणा

मी मी मी म्हणणारे आहेत बरेच जण समजतात ते स्वत:लाच शहाणे। बोलताना नसतो  नम्रपणा काहीवेळा करून घेतात स्वत:चे हसणे।। मी मी म्हणणारे गेलेत मातीत नाही राहीला त्यांचा ठावठिक...

येणे जाणे

येणे आणि जाणे माणूस जातो कुठेही परत आपल्या जागी येण्यासाठी। येतो आपल्या ठिकाणी परत कुठेतरी जाण्यासाठी।। जाणे येणे हा तर असतो माणसाचा नित्यक्रम। प्रत्येकाला करावेच ...